मुसळधार पावसामुळे पिंपळशेत-कोतीमाळ येथील पूल पाण्याखाली, ३ दिवसापासून अनेक गावांचा संपर्क तुटला.
जव्हार:-पालघर जिल्हा मध्ये सर्व ठिकाणी सतत मुसळधार पावसामुळे अनेल पूल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद झाले आहे. जव्हार तालुक्यातील तिलोंडा गावाकडे जाणार्या रस्त्यावर पिंपळशेत-कोतीमाळ गावाजवळ एक...