
महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं,४० च्या वर मृतदेह एका रांगेत
रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत. (Taliye landslide death toll reaches 40 today rescue operation by NDRF at Raigad Maharashtra)
तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.अनेक नातेवाईक डोळे लावून वाट बघताय आमच्या नातेवाईक कधी बघायला मिळतील. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली
आणखीन काही महत्त्वाचे
गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
दौंड:- आलिम सय्यद, सोलापुर- पुणे राष्टीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस गावच्या हद्दीत पाटस टोलनाका येथे हातभटटी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद...
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट दौंड : आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी,...
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया…
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया... या तत्त्वावर श्री. श्याम सुंदर महाराज यांच्याकडून जनजागृती आज रोजी अजिंक्यक्रांती फाऊंडेशन हा सामाजिक...
तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मेगा ब्लॉकला परवानगी – आमदार राहुल कुल
केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीला यश दौंड:- आलिम सय्यद, दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या...
अहमदनगर येथील घुले पाटील महाविद्यालयाची गड- किल्ले संवर्धन,स्वच्छता शैक्षणिक दौरा पूर्ण.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना,इतिहास विभाग व भूगोल...
महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाणला…
महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाण यांना प्रदान राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना...